Rajgad Fort
Fort

राजगड किल्ला | Rajgad fort information in Marathi

शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. राजगड किल्ल्यावरतीच सई बाई यांचे निधन तर राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.