विजयदुर्ग फोर्ट | Vijaydurg Fort Information in Marathi
कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटांशी छातीठोक उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा केवळ एक किल्ला नसून तो मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचे […]
कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटांशी छातीठोक उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा केवळ एक किल्ला नसून तो मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचे […]
महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे वरदान लाभले आहे. या पर्वतरांगेत असंख्य किल्ले, डोंगर, घाटवाटा आणि दुर्गम प्रदेश विखुरलेले आहेत. या सर्वांमध्ये राजमाची
औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरापासून अवघ्या अंदाजे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर दोलताबाद हा किल्ला आहे.
कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला रायगडपासून सुमारे ११७ किमी, पुण्यापासून १७९ किमी
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे या बेटावर पसरला असून तो सुमारे ४८ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज
आजूबाजूच्या परिसरातील किल्ल्यांची टेहळणी करता यावी म्हणून मोरगिरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या परिसरामध्ये बांधला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे.