कर्नाळा किल्ला | Karnala Fort information in Marathi
कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला रायगडपासून सुमारे ११७ किमी, पुण्यापासून १७९ किमी […]
कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला रायगडपासून सुमारे ११७ किमी, पुण्यापासून १७९ किमी […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया
आजूबाजूच्या परिसरातील किल्ल्यांची टेहळणी करता यावी म्हणून मोरगिरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या परिसरामध्ये बांधला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे.
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे.
हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे कारण हवामान सुखद आणि ट्रेकिंगसाठी अनुकूल असते.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील असणारा दौलताबाद हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होती. दौलताबाद किल्ल्याचे दुसरे नाव देवगिरी असे आहे.