रतनगड किल्ला | Ratangad Fort Information In Marathi
रतनगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या गिरीदुर्गांपैकी (डोंगरावरील किल्ल्यांपैकी) एक असून तो २,००० वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. सह्याद्री पर्वत […]
रतनगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या गिरीदुर्गांपैकी (डोंगरावरील किल्ल्यांपैकी) एक असून तो २,००० वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. सह्याद्री पर्वत […]
‘मढे घाट’ हा महाराष्ट्रातील पुण्याजवळील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात येथील विलोभनीय धबधबा, हिरवीगार दरी
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना अशा अनेक वास्तु किल्ल्यावरती आहेत.
ढाकोबा किल्ल्यावरील ट्रेक हा पूर्ण दिवसाचा आहे. ढाकोबा किल्ला हा ट्रेकिंगसाठी मध्यम पातळीचा आहे.
रायगड किल्ला पुण्यापासून सुमारे १३४ किलोमीटर आहे. १६७४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडला.
शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. राजगड किल्ल्यावरतीच सई बाई यांचे निधन तर राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.