राजमाची किल्ला | Rajmachi Fort Information in Marathi
महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे वरदान लाभले आहे. या पर्वतरांगेत असंख्य किल्ले, डोंगर, घाटवाटा आणि दुर्गम प्रदेश विखुरलेले आहेत. या सर्वांमध्ये राजमाची […]
महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे वरदान लाभले आहे. या पर्वतरांगेत असंख्य किल्ले, डोंगर, घाटवाटा आणि दुर्गम प्रदेश विखुरलेले आहेत. या सर्वांमध्ये राजमाची […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला पुरंदर हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेस असून तो पुण्यापासून सुमारे ३९ किलोमीटर
आजूबाजूच्या परिसरातील किल्ल्यांची टेहळणी करता यावी म्हणून मोरगिरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या परिसरामध्ये बांधला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना अशा अनेक वास्तु किल्ल्यावरती आहेत.
प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा गड आहे. त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या दऱ्याखोऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.
तिकोनी हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे याला तिकोना असे म्हणतात. तिकोनी किल्ल्यालाच वितंडगड म्हणूनही ओळखले जाते.