तोरणा किल्ला | Torna Fort information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया […]
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला पुरंदर हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेस असून तो पुण्यापासून सुमारे ३९ किलोमीटर
उत्तर कोकणामधील म्हणजे पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर लक्ष्य ठेवण्यासाठी बहमनी सल्तनतने प्रबळ गड हा किल्ला बांधला होता. त्यावेळेस
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे या बेटावर पसरला असून तो सुमारे ४८ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज
आजूबाजूच्या परिसरातील किल्ल्यांची टेहळणी करता यावी म्हणून मोरगिरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या परिसरामध्ये बांधला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे.
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे.