जीवधन किल्ला | Jivdhan Fort information in marathi
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.
भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे.
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे.
हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे कारण हवामान सुखद आणि ट्रेकिंगसाठी अनुकूल असते.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील असणारा दौलताबाद हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होती. दौलताबाद किल्ल्याचे दुसरे नाव देवगिरी असे आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना अशा अनेक वास्तु किल्ल्यावरती आहेत.
प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा गड आहे. त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या दऱ्याखोऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.
अभेद्य किंवा अजिंक्य असणारा जंजीरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड पासून हा किल्ला सुमारे ८५ किलोमीटर आहे. या जंजीरा किल्ल्याचे