रोहिडा किल्ला | Rohida Fort information in Marathi
सह्याद्रीच्या डोंगराळ भागात वसलेला रोहिडा हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६०.६ किलोमीटर अंतरावर आहे. रोहिडा किल्ल्यालाच विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेही म्हणतात.
सह्याद्रीच्या डोंगराळ भागात वसलेला रोहिडा हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६०.६ किलोमीटर अंतरावर आहे. रोहिडा किल्ल्यालाच विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेही म्हणतात.
रायगड किल्ला पुण्यापासून सुमारे १३४ किलोमीटर आहे. १६७४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडला.
शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. राजगड किल्ल्यावरतीच सई बाई यांचे निधन तर राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.
स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक, छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक, दारुगोळ्याचे कोठार, झुंजार बुरूज इत्यादी ठिकाणे सिंहगडावर पाहता येतील.