वासोटा किल्ला | Vasota Fort information in Marathi
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना अशा अनेक वास्तु किल्ल्यावरती आहेत.
ढाकोबा किल्ल्यावरील ट्रेक हा पूर्ण दिवसाचा आहे. ढाकोबा किल्ला हा ट्रेकिंगसाठी मध्यम पातळीचा आहे.
रायगड किल्ला पुण्यापासून सुमारे १३४ किलोमीटर आहे. १६७४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडला.
शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. राजगड किल्ल्यावरतीच सई बाई यांचे निधन तर राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.